महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ


Monday, 5 October 2015 – 7:02am IST | Place: Mumbai | Agency: dna | From the print editionChaitanya Marpakwar At a time when there was speculation that the Bhartiya Vidhyarthi Sena (BVS), the Shiv Sena’s student wing would be disbanded, the party has decided to revive it. The BVS, which was once headed by Maharashtra…
हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी स्वामी रामानंद तीर्थ स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी…
महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.
पहिल्यांदा १९८० मध्ये शरद पवारांचे पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १७ फेब्रुवारी ते ८ जून १९८० – तब्बल ११२ दिवस म्हणजेच जवळपास ४ महिने. दुसऱ्यांदा २८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती…
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने पहिला सहकारी साखर कारखाना – १९४८ – प्रवरानगर This article posted on University of Mumbai, Department of Economics website, written by Mala Lalvani discusses in detail the political economy of sugar cooperatives in Maharashtra.